शुक्रवार, २९ एप्रिल, २०१६

दे धक्का...! वळण

दे धक्का...!

वळण

उस गोड लागला तर
मुळा पर्यंत खाल्ला जातो,
माती नरम असली कि
कोपराने खड्डा खणला जातो!

ऐकुन घेतात त्यांच्याकडे 
कुणी काहीही बोलत सुटतात,
कडवा विरोध झाला, कि
मोर्चे दुसरीकडे वळवले जातात !

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-23560/new/#new

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा