रविवार, १७ जुलै, २०१६

दे धक्का...! कधी कळणार?

दे धक्का...!
कधी कळणार?

बुरहान वाणीला हुतात्मा ठरवुन
म्हणे काळा दिवस पाळणार,
अनेक निष्पाप लोकांचे जीव गेले
हे शरीफला कधी कळणार?

केवळ सुडबुध्दी ठेवुन जगायचं
एवढच त्यांना आहे ठावूक,
नित्य रडगाणं ऐकून त्याच, नेत्यांनो
होवु नका उगीच तुम्ही भावुक!

© शिवाजी सांगळे 🎭

http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-24641/new/#new

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा