शनिवार, २४ फेब्रुवारी, २०१८

काळ

४५० काळ
काळ बदलला, संस्कार बदलले,
वासना, व्यभिचार, जोरात आले !
अनुकरणातून पुरते समाज मन
विनाशाकडे वाटचाल करू लागले ! 
21-02-2018

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा