गुरुवार, १३ ऑक्टोबर, २०१६

पण काहीही म्हणा... संबध दोष


पण काहीही म्हणा...
संबध दोष

विवाहबाह्य संबध म्हणे वाढले
फेसबुक आणि वाँट्स अँप मुळे,
ओळख नसलेल्या नात्यांमधे
कुणाशी कसे वागावे का न कळे?

माध्यमांना दोष द्यायचा, पुरती
सवयच बघा आम्हाला लागली,
चुकिच्या मार्गी स्वतः जाताना
स्वतःचीच लाज का न वाटली?

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/t25715/new/#new

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा