सोमवार, ७ नोव्हेंबर, २०१६

पण काहीही म्हणा... शाप कि वरदान?


पण काहीही म्हणा...
शाप कि वरदान?

दरवर्षी पुजे नंतर अपघात
छठ् पुजा शाप कि वरदान?
पुजेनंतर घरी परततांना मात्र
सर्वांनी आवश्य ठेवावे ध्यान !

रेल्वे रूळ ओलांडणे कधीही
तसे धोकादायकच असतात,
झालेल्या अपघातानां रेल्वेला
जबाबदार कसे काय धरतात?

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/t26048/new/#new

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा