खेळ खेळता
भारत राष्ट्रीय क्रिकेट संघ
नक्की आनंद होतो जिंकल्यावर
भारत राष्ट्रीय क्रिकेट संघ
नक्की आनंद होतो जिंकल्यावर
उगाच दोषारोप होत जातात
हमखास एखादी मँच हारल्यावर
तरीही सर्वसामान्य विसरतो
खेळ कळतो,खरोखर खेळल्यावर
होत असते खेळात हारजीत
कळते खिलाडूवृत्तीने खेळल्यावर
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा