शनिवार, २८ मे, २०१६

दे धक्का...! कांद्याची हमी


दे धक्का...!

कांद्याची हमी

अतिपिकामुळे भाव उतरला
न् शेतकर्‍यांचा पारा चढला,
हमी भाव मिळावा म्हणून
सरकारला तो नडू लागला!

शेवटी १५ हजार टन कांदा
केंद्रातून खरेदी केला जाणार,
भविष्यात मात्र नियोजनबद्ध
लागवड करावीच लागणार !

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-23914/new/#new

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा