शुक्रवार, १९ ऑगस्ट, २०१६

दे धक्का...! "राज" कारण


दे धक्का...!
"राज" कारण

फिरून फिरून आम्ही
तीथंच पुन्हा परत येत असतो,
खाउन झालं किती तरी
शिळ्या कढीस उत आणत असतो !

"राज" कारण म्हटलं तर
सोयी नुसार विषय घेत असतो,
दर दोन पाच वर्षां नंतरच
महाराष्ट्रासाठी उर भरून येत असतो !

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-''-25068/new/#new

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा