शनिवार, १३ ऑगस्ट, २०१६

दे धक्का...! उद्रेक


दे धक्का...!
उद्रेक

कायदा हातात घेणं, हे
कधीच समर्थनिय नाही,
म्हणुन प्रशासनाने का?
समस्यांकडे पहायचे नाही?

रोज म.रे., स्तोव जगतांना
प्रवासी जीव टांगुन असतो,
नसता सुचना सहानुभुतीच्या
मग प्रवाश्यांचा उद्रेक होतो !

© शिवाजी सांगळे 🎭
http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-24989/new/#new

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा