गुरुवार, ४ ऑगस्ट, २०१६

दे धक्का...! उत्तर राहून गेले


दे धक्का...!
उत्तर राहून गेले

वाहणारे पुरात वाहून गेले
कुटुंबियांचे अश्रु विरून गेले,
डंका पिटणारे कार्यक्षमतेचा
सुरक्षित गोंधळ करून गेले !

बांधलेल्या पुलाचा हिशोब
शतकानंतर गोरे सांगुन गेले,
द्यायचा दोष कोणास येथे ?
विचारून चारही खांब गेले !

© शिवाजी सांगळे 🎭

http://marathikavita.co.in/marathi-vatratika/!-24878/new/#new

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा